शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

जलजागृतीसाठी युवांची दौड

By admin | Updated: March 21, 2017 00:51 IST

पाण्याचा दुष्काळ पडू नये, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी याकरिता जलसंवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, ..

जलसंवर्धन करण्याचे आवाहन : गडचिरोलीत जलसंपदा विभागाचा पुढाकारगडचिरोली : पाण्याचा दुष्काळ पडू नये, जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी याकरिता जलसंवर्धन करणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जलजागृती सप्ताह १६ ते २२ मार्च या कालावधीत राबविला जात आहे. या सप्ताहात रविवारी गडचिरोली येथे जलजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत युवा, कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले. इंदिरा गांधी चौक ते पाटबंधारे विकास विभाग कार्यालयापर्यंत जलदौड आयोजित करण्यात आली. या दौडमध्ये क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू जलसंपदा विभागातील कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले. पाण्याचा अपव्यय वाढला आहे. उन्हाळ्यात दिवसेंदिवस पाण्याची टंचाई भासत असते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धन होणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात कमीत कमी पाण्याचा वापर करावा, यासाठी नागरिकांमध्ये दौडच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. कार्यकारी अभियंता एन. एस. टोंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जिल्हा माहिती कार्यालयाचे स्वप्नील महले, वामन खंडाईत, मनरेगाचे सुरेश कांती व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)स्पर्धेतील विजेतेजलजागृती दौड स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंसह स्थानिक नागरिक व कर्मचारी सहभागी झाले. या स्पर्धेत आकाश शेंडे, प्रमेश्वर भोयर, खुमन चिराम, रितेक पंचबुद्धे, ओमसाईराम कुमरे, मृणाली सराफ, तिलोतमा परखेड, सरिता तलांडे, प्रियंका गेडाम, सविता तलांडे यांनी प्रथम पाच मुला-मुलींमध्ये स्थान मिळविले. नागरिकांमध्ये जलसंवर्धन व पाण्याचा योग्य वापर व्हावा, या विषयी जनजागृतीसाठी दौड आयोजित करण्यात आली.