शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

युवक काँग्रेसचे निषेधासन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:55 AM

भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध योगासने : सरकारच्या धोरणाविरोधात कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणीत राज्य सरकारला ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी चार वर्ष पूर्ण झाली. मात्र भाजप सरकार व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झाली नाही. सरकारच्या जनहितवादी धोरणाविरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात युवक काँग्रेसच्या वतीने निषेधासन आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणाबाबत संताप व्यक्त केला.या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युकाँचे लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, प्रशांत आखाडे, शंकरराव सालोटकर, सी.बी.आवळे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, मिलींद बागेसर, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, उमेश कुळमेथे, आशिष कन्नमवार, विश्वजित कोवासे, बाळू मडावी, रजनिकांत मोटघरे, प्रकाश मोहुर्ले, निखील खोब्रागडे, प्रतीक बारसिंगे, विवेक घोंगडे, अभिजीत धाईत, तौफिक शेख, राकेश गणवीर, एजाज शेख, महेश जिल्लेवार, राकेश गिरसावळे, कमलेश खोब्रागडे, एनएसयूआयचे अधीर इंगोले, वैभव कडस्कर तसेच सूरज मडावी, योगेश नैताम, फारूख अली, नीलेश मेश्राम, विजय वागुलकर, पंकज बारसिंगे, प्रकाश खेडेकर आदी उपस्थित होते.सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी; जनतेचा भ्रमनिरास- नामदेव उसेंडीभाजपच्या पदाधिकाºयांनी २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही या सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. भाजपप्रणीत सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांनी यावेळी भाषणातून केला. विद्यमान सरकारची कर्जमाफी योजना पूर्णत: फसली असून सरकारच्या या धोरणाने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे, असेही डॉ.नामदेव उसेंडी यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेस