शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यावर्षीही तुडतुड्याचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:04 IST

देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी परिसरातील धानपिकावर तुडतुडा पिकाने आक्रमण केले आहे. तुडतुड्यामुळे निवसलेल्या धानाची तणीस होत चालली असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : तुळशी-कोकडी परिसराला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी-कोकडी परिसरातील धानपिकावर तुडतुडा पिकाने आक्रमण केले आहे. तुडतुड्यामुळे निवसलेल्या धानाची तणीस होत चालली असल्याने शेतकरी धास्तावला आहे.यावर्षी अगदी सुरुवातीपासून नियमित व समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे धानपीक जोमात होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकºयांचे धान हिरवेगार होते. त्यामुळे यावर्षी सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग बाळगून होता. मात्र धानपिकावर आता तुडतुडा रोगाने आक्रमण केले आहे.जडधान निसवले आहे. निवसलेल्या धानावर तुडतुड्याने आक्रमण केल्याने धानाच्या लोंबासह पीक करपत चालले आहे. मागील वर्षी देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात मावा व तुडतुडा रोगाने धानाची शेती उद्ध्वस्त केली होती. हजारो हेक्टरवरील धान करपले होते. विशेष म्हणजे तुडतुडा रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. तुडतुडा रोगापासून धानाला वाचविण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.तुळशी येथील नंदू सुकारे, शांताबाई लोथे, वासुदेव लोथे, रमेश अवसरे, दुधराम सुकारे, बाबुराव सुकारे आदी शेतकºयांचे धानपीक नष्ट झाले आहे. रोवणीसाठी लाखो रूपयांचा खर्च शेतकºयांनी केला आहे. धानकापणीसाठी आता केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशातच तुडतुडा रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे.कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत जाहीर करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी तुळशीच्या सरपंच रेखा तोंडफोडे यांच्यासह परिसरातील शेतकºयांनी केली आहे. मागील वर्षीही तुडतुडा पिकाने आक्रमण केले होते.मागील वर्षीची मदत अजूनपर्यंत काही शेतकºयांना मिळाले नाही. ज्यांना मिळाले, ती अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.