शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विकासात महिलांचा सहभाग आवश्यक

By admin | Updated: March 13, 2016 01:21 IST

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचा विकासात

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : प्रदर्शनी-विक्री व सांस्कृतिक महोत्सवगडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचा विकासात सहभाग करून घेतल्याशिवाय विकसीत भारताची कल्पनाच करणे अशक्य आहे. बचत गट स्थापन करून स्वत:चा उद्योग निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गट व वैयक्तिक स्वयंरोजगारांनी निर्माण केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी- विक्री व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे १२ ते १६ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डी. के. बारापात्रे, नंदू काबरा, प्रमोद पिपरे, अविनाश गेडाम, गजानन येनगंधलवार, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प संचालक बारापात्रे तर संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले. (नगर प्रतिनिधी)