शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

महावितरण नुकसान भरपाई देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीनच तास वीज पुरवठा केला जात हाेता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान व भाजीपाला पिके करपली आहेत. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज पुरवठा खंडित करते. महावितरणच्या चुकीमुळे कुरखेडा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांची पीके करपली आहेत. या शेतकऱ्यांना महावितरण नुकसान भरपाई देणार काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  महावितरण कृषी पंपांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये केवळ आठ तासच वीज पुरवठा करते. याची जाणीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हाेती. त्यानुसारच त्यांनी नियाेजन करून तेवढ्या क्षेत्रात उन्हाळी धान पीक व इतर पिकांची लागवड केली हाेती. उन्हाळ्यात या पिकांना अधिकचे पाणी द्यावे लागते. मात्र आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीन तासच वीज पुरवठा केला जात हाेता. यामुळे जेवढ्या क्षेत्रावर पीक लावले हाेते. तेवढ्या क्षेत्राला पाणी देणे कठिण हाेत हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी जागेला पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. 

स्वतंत्र वाॅर रूम महावितरणने सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २४ तास सुरू असणारे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी साेडविल्या जाणार आहेत.  

तीन तासच वीजकाही दिवस कृषिपंपांना केवळ दाेन ते तीनच तास वीजपुरवठा केला जात हाेता. या कालावधीत उन्हाळी धान पिकाला पुरेसा पाणी मिळत धान पीक करपायला लागले हाेते. काही धान करपलेही आहे. याचा खर्च महावितरणने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

आता आठ तास वीज पुरवठा सुरू-    वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश येत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने भारनियमन केले नाही. कृषिपंपांनाही दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू केला जात आहे, असे महावितरणने कळविले आहे. -    मात्र यापूर्वी पीक करपले असल्याने ते पीक पुन्हा जीवंत हाेणे कठिण आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज