शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

महावितरण नुकसान भरपाई देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीनच तास वीज पुरवठा केला जात हाेता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान व भाजीपाला पिके करपली आहेत. वीज बिल भरले नाही तर महावितरण वीज पुरवठा खंडित करते. महावितरणच्या चुकीमुळे कुरखेडा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमधील अनेक शेतकऱ्यांची पीके करपली आहेत. या शेतकऱ्यांना महावितरण नुकसान भरपाई देणार काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे वीजनिर्मितीला फटका बसला आहे.  यावर उपाय म्हणून महावितरणने खुल्या बाजारामधून दाेन हजार मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी केली जात आहे. राज्यातील कृषिपंपांना गेल्या दोन दिवसांपासून चक्राकार पद्धतीने दिवसा ८ तास व रात्री ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. हा वीजपुरवठा असाच सुरू राहील यासाठी महावितरणने प्रयत्न करण्याची गरज आहे.  महावितरण कृषी पंपांना दरवर्षी उन्हाळ्यामध्ये केवळ आठ तासच वीज पुरवठा करते. याची जाणीव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हाेती. त्यानुसारच त्यांनी नियाेजन करून तेवढ्या क्षेत्रात उन्हाळी धान पीक व इतर पिकांची लागवड केली हाेती. उन्हाळ्यात या पिकांना अधिकचे पाणी द्यावे लागते. मात्र आठ दिवसांपूर्वी केवळ दाेन ते तीन तासच वीज पुरवठा केला जात हाेता. यामुळे जेवढ्या क्षेत्रावर पीक लावले हाेते. तेवढ्या क्षेत्राला पाणी देणे कठिण हाेत हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी जागेला पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. 

स्वतंत्र वाॅर रूम महावितरणने सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २४ तास सुरू असणारे वॉर रूम सुरू केले आहेत. त्यासाठी अभियंता व अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी ग्राहकांच्या अडचणी साेडविल्या जाणार आहेत.  

तीन तासच वीजकाही दिवस कृषिपंपांना केवळ दाेन ते तीनच तास वीजपुरवठा केला जात हाेता. या कालावधीत उन्हाळी धान पिकाला पुरेसा पाणी मिळत धान पीक करपायला लागले हाेते. काही धान करपलेही आहे. याचा खर्च महावितरणने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून हाेत आहे.

आता आठ तास वीज पुरवठा सुरू-    वाढते तापमान व कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे विजेची वाढती मागणी व उपलब्धता यातील तूट भरून काढण्यात महावितरणच्या प्रयत्नांना यश येत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेनंतर राज्यात कोणत्याही ठिकाणी महावितरणने भारनियमन केले नाही. कृषिपंपांनाही दिवसा व रात्री चक्राकार पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा सुरू केला जात आहे, असे महावितरणने कळविले आहे. -    मात्र यापूर्वी पीक करपले असल्याने ते पीक पुन्हा जीवंत हाेणे कठिण आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज