शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चार लाख वृक्ष तोडणार व दोन कोटी वृक्ष लावणार

By admin | Updated: June 20, 2016 01:02 IST

एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे.

विजय वडेट्टीवार यांची शासनावर टीकागडचिरोली : एफडीसीएमच्या जंगलामध्ये गेल्या ४० ते ५० वर्षांपासून ३ हजार २०० हेक्टरमधील उभे असलेले मोठे वृक्ष तोडण्याची धडक मोहीम एफडीसीएमतर्फे सुरू आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रूपये खर्च करून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीम राज्य शासनाने हाती घेतली आहे. चार लाख वृक्ष तोडायचे व दोन कोटी वृक्ष लावायचे, हा राज्य सरकारचा बनवाबनवी खेळ आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधीमंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आ. वडेट्टीवार म्हटले आहे की, एक वृक्षाची वाढ होण्यासाठी ३० ते ४० वर्ष लागतात. एफडीसीएमला ३ हजार २०० हेक्टरमधील मोठी झाडे तोडण्याची शासनाने परवानगी दिली आहे. सदर वृक्षतोड थांबवून नंतरच दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम सुरू करावा, असे त्यांनी म्हटले आहे. लागवड केलेल्यांपैकी १० टक्केच वृक्ष जगतात. त्यामुळे लागवडीनंतर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी कोणाची असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)