शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पांढरसडातील विहिरी पडल्या कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:16 IST

तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईचे संकट : लोकसंख्येच्या तुलनेत जलस्त्रोत कमी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पांढरसडा येथे दोन विहिरी, दोन हातपंप आहेत. गावातील लोकसंख्येच्या मानाने पाणी पुरवठ्याची ही साधने कमी आहेत. त्यामुळे हातपंप खोदून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत असली तरी जिल्हा परिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यामुळे गावातील महिला व नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गावातील दोन्ही विहिरी एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच आटल्या. परिणामी गावातील महिलांची हातपंपावर गर्दी दिसून येते. हातपंपांना सुध्दा कमी प्रमाणात पाणी येत असल्याने हातपंपावर भांडे व महिलांची मोठी रांग लागली असल्याचे दिसून येते. पाणी भरण्यासाठी अर्धा तासानंतर नंबर लागत असल्याने कित्येक वेळ हातपंपावरच प्रतीक्षा करावी लागते. पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने पहाटेपासूनच गावातील विहिरींवर महिलांची गर्दी होते. सकाळीच विहिरीतील पाणी पूर्णपणे संपते. या गावात प्रत्येक कुटुंबांकडे जनावरे आहेत. बाहेरचे पाण्याचे स्त्रोत आटल्याने जनावरांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.पाणी टंचाईबाबात खुटगाव ग्रामपंचायतीचे सचिव यांच्याशी संपर्क साधला असता, विहिरीला दगड लागला आहे. त्यामुळे पुन्हा विहिरीचे खोलीकरण करणे शक्य नाही, अशी माहिती दिली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई