शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जिल्ह्यात १० हजार क्विंटल गव्हाचे उत्पादन

By admin | Updated: April 26, 2015 02:01 IST

पारंपरिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे.

गडचिरोली : पारंपरिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील शेतकरी आता नगदी पिकांकडे वळत चालला आहे. यावर्षी जिल्ह्यात ६४० हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली. यापैकी जीरायती गव्हाचे हेक्टरी १० क्विंटल तर जीरायती गव्हाचे हेक्टरी सात क्विंटल उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या नजर अंदाज पाहणीत वर्तविण्यात आला आहे. आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात शेतकरी केवळ धान पिकाचे उत्पादन घेत होते. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने धानानंतर इतर कोणतेही पीक लावले जात नव्हते. मात्र शासनाकडून अनुदानावर खोदून देण्यात आलेल्या विहिरी व पंपांचे वाटप यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. काही होतकरू शेतकरी गहू, हरभरा, जवस, तूर, मका या पिकांचे उत्पादन घेत आहेत. आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात गव्हाचे उत्पादन होत नाही, अशी चुकीची समजूत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गव्हाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकरी वर्ग आता गहू पिकाची लागवड करू लागला आहे. गव्हाला धानापेक्षाही खर्च कमी मात्र उत्पादन जास्त होत असल्याने शेतकरी पसंती देत आहे.