शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

रस्त्याचे काम न करण्याचा इशारा; नक्षलवाद्यांनी चिठ्ठी फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 18:13 IST

तीन महिन्यापूर्वी येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून तोडफोड केली होती.

कमलापूर (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील कमलापूर ते दामरंचा या मार्गावरील रस्त्याचे काम बंद करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २३ किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. पण हे काम बंद करण्याचा इशारा देऊन नक्षल्यांकडून आडकाठी आणली जात आहे.

तीन महिन्यापूर्वी येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून तोडफोड केली होती. त्यानंतर पुन्हा आता नक्षलवाद्यांनी कमलापूर भागात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकात तीन लोकांची नावेही आहेत. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशा पत्रकातून नक्षलवाद्यांकडून विकास कामांना सतत अडथळा आणण्याचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी