शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

भाजीपाला पिकाला अच्छे दिन

By admin | Updated: November 16, 2015 01:29 IST

कृषी विभागाने यंदा रबीच्या हंगामात जिल्हाभरात एकूण १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन केले आहे.

१३ हजार ३०० हेक्टरवर नियोजन : वैरागड भागात मोठ्या प्रमाणात लागवडवैरागड : कृषी विभागाने यंदा रबीच्या हंगामात जिल्हाभरात एकूण १३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पीक लागवडीचे नियोजन केले आहे. यापैकी बहुतांश भागात भाजीपाला पिकाची लागवड झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत. त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. आरमोरी तालुक्यासह वैरागड भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पिकांकडे कल वाढला आहे. बाजारात चांगला भाव मिळत असल्याने सध्या भाजीपाला पिकाला अच्छे दिन आल्याची भावना व्यक्त होत आहे.आरमोरी तालुक्यासह वैरागड भागात वैनगंगा नदी, खोब्रागडी नदीसह नाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून आपल्या शेतात विहिरी बांधल्या आहेत. या पाणीस्त्रोताच्या आधारे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील धानपीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. आता यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठेत आता दररोज वांगे, टमाटर, मूळा, मेथी, पालक, कोशिंबीर, फूलकोबी आदी प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जात आहे. याशिवाय गडचिरोली बाजार पेठेतही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून भाजीपाला येत आहे. नगदी पीक असल्यामुळे भाजीपाला पिकाची शेती परवडण्यायोग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)