शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

शीतपेय विक्रीतून बेराेजगार युवकांना मिळाला राेजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:33 IST

चामोर्शी शहरात तालुक्यातील शेकडो नागरिक विविध कामाकरिता येतात. अहेरी व सिरोंचाकडे जाणारा हा मार्ग असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. ...

चामोर्शी शहरात तालुक्यातील शेकडो नागरिक विविध कामाकरिता येतात. अहेरी व सिरोंचाकडे जाणारा हा मार्ग असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. सध्या शहरात उसाची रसवंती विक्री करणारे विक्रेते दिसून येत आहेत. शहरातील मुख्य मार्गावर, बस स्टॉप, जुन्या तहसील कार्यालयाजवळ, मुख्य बाजारपेठ परिसरात फिरून विक्री करणारे अनेक दुकाने लागली आहेत. यासह शहरातील वर्दळीच्या ठिकाणी हातगाडीद्वारे रसवंती (उसाचा रस ) विक्री केली जात आहे. तालुक्यात उस उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर येथून उसाची आयात हे विक्रेते करीत आहेत. सध्या दहा ते पंधरा रुपये ग्लास असा भाव आहे. ऊसाचा रस गुणकारी असल्याने रासायनिक घटक असलेले पेय पिण्यास नागरिक धजत नाही. उसाच्या रसवंतीसमोर ग्राहक दिवसभर दिसून येतात. प्रत्येक विक्रेता दर दिवशी ८०० ते १००० रुपयांची कमाई करतो. याबाबत ते स्वतः कबुली सुद्धा देतात. त्यामुळे रिकाम्या हाताला काही प्रमाणात का असेना रोजगार प्राप्त झाला आहे. उस व अन्य फळांपासून तयार केलेले नैसर्गिक पेय आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. ही सकारात्मक बाब जाणून शहरातील बहुतांश ग्राहकांचा कल नैसर्गिक पेयाकडे आहे.

बाॅक्स

समारंभाअभावी विक्रीवर परिणाम

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी व्यापक प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी समारंभावर बंदी आहे. साध्या पद्धतीने समारंभाना मंजुरी आहे. त्यामुळे अधिक नागरिक कार्यक्रमांना येत नाही. अशास्थितीत दरवर्षीप्रमाणे व्यवसाय हाेत नाही. व्यावसायिकांना अल्प प्रमाणात नफा मिळताे. आहे त्यातच समाधान मानावे लागते.