शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

शेतकऱ्यांना जोडधंदा उभारून देण्याचा प्रयत्न करा : खासदारांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 01:22 IST

अपुऱ्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान शेतीसह इतर पिकांकडे शेतकऱ्यांना

गडचिरोली : अपुऱ्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाले. धान शेतीसह इतर पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून फलोत्पादन व इतर शेतीपूरक जोडधंदे उभारून देण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सदस्य सचिव जिल्हाधिकारी रणजीतकुमार, उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड, जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, प्रमोद पिपरे, डीएचओ डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, शौचालय तसेच इंदिरा आवास योजनेचे घरकूल, विद्युत विभागामार्फत देण्यात येणारी कृषिपंप विद्युत जोडणी आदींची कामे अपूर्ण आहेत. सदर कामे गतीने विहीत वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना खा. नेते यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावा, असे निर्देश खा. नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. बैठकीला समितीचे सदस्य व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.