शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

२५ गावांच्या रहदारीची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.

ठळक मुद्देवाहनांची ये-जा सुरू : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यादरम्यान वाहतूक व्हावी, यासाठी सदर पूल रहदारीस मोकळा करून देण्यात आला आहे. त्यामुळे किष्टापूर परिसरातील २५ गावातील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.किष्टापूर नाल्याच्या पलिकडे २५ गावे आहेत. या सर्व गावांना किष्टापूर नाला ओलांडूनच जिमलगट्टा किंवा अहेरी तालुकास्थळ गाठावे लागत होते. अनेक नागरिक पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नाला भरलेला असतानाही प्रवास करीत होते. त्यामुळे जीवितास धोका होता. तसेच आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखाण्यात भरती करण्यासही अडचण निर्माण होत होती. २५ गावातील व्यवहार पावसाळ्यादरम्यान जवळपास ठप्पच पडत होते. नाल्यावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी अतिशय जुनी असली तरी शासन त्याकडे लक्ष देत नव्हते.दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.पावसाळ्यात नाल्याला पाणी राहत असल्याने नागरिकांसाठी अडचणींचे होऊ नये, यासाठी कंत्राटदाराने जोड रस्त्यावर काही प्रमाणात मुरूम टाकला आहे. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकी वाहन पूल पार करू शकते. सदर पूल झाल्याने नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक