शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:59 IST

येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देआष्टी येथील स्थिती : खासगी वाहनांचीही वर्दळ

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे.आंबेडकर चौकात वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अहेरी व चामोर्शी मार्गाने येथून वाहनांचे आवागमन दिवसभर सुरू असते. शिवाय चौकातील दुकानदारांचे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने रस्त्यावर गर्दी असते. त्यातच बसस्थानक असल्याने अजुनच गर्दी असते . या ठिकाणी खासगी प्रवासी वाहने उभे राहत असल्याने एसटी महामंडळाच्या बसेस उभ्या करायला जागा राहत नाही. त्यामुळे या चौकामध्ये नेहमी वाहतुकीची कोंडी होते. दुचाकी वाहनधारकांना वाहन चालविने कठीण जाते. संपूर्ण चौक गर्दीने व्यापत असल्याने आवागमनास अडथळा निर्माण होतो. याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना होत आहे.चंद्रपूर, आलापल्ली रोड, चामोर्शी या मार्गावर दुकानदारांनी सामान रस्त्याच्या जागेवर ठेवल्याने या मार्गानेसुद्धा वाहतुकीची कोंडी होते. बांधकाम विभाग व पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून वाहतुकीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.