शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

तिमरम परिसर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:18 IST

तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप : चर्चासत्रात नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झिमेला, तिमरम, गुड्डीगुडम परिसरात मूलभूत सोईसुविधा अद्यापही न पोहोचल्याने या भागाचा विकास रखडला आहे. शासन, प्रशासनाचे येथील विकासाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नागरिकांनी झिमेला येथे आयोजित चर्चासत्रात केला.झिमेला परिसरातील मूलभूत सोयीसुविधांबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कैलाश कोरेत व परिसरातील नागरिक उपस्थित होते. चर्चासत्रात नागरिकांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सिंचन, मुख्य रस्ता, वीज पुरवठा तसेच वनहक्क, निराधार प्रकरणे आदी प्रलंबित समस्या मांडल्या. शासकीय योजनेचा लाभापासून शेकडो कुटुंबातील नागरिक वंचित असल्याचे सांगितले. दरवर्षी अविकसित दुर्गम क्षेत्रातील विकासाकरिता प्रचंड निधी खर्च केला जातो तरीही शेवटच्या घटकापर्यंत निधी कधीच पोहोचत नाही. केवळ कागदोपत्री वितरित होत असल्याचे अनुभव कित्येक ठिकाणी दिसून येतो, असा आरोपही नागरिकांनी चर्चासत्रात केला.

टॅग्स :government schemeसरकारी योजना