शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रवासी साधनांअभावी ‘ते’ स्वत:चा जीव घालतात धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:06 IST

या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक्य नसते त्यावेळी गाडीच्या टपावर बसूनही लोक प्रवास करतात. नाईलाज म्हणून असा प्रवास करावा लागत असला तरी तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमानापूर (देलनवाडी) : आरमोरी ते कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा या मार्गावर सध्या नागरिकांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. यात जवळपास ४० किलोमीटरच्या अंतराच्या मार्गावरून ४० पेक्षा जास्त गावातील लोकांना प्रवास करावा लागतो, पण प्रवासाची साधनेच अपुरी असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांमधून अतिशय धोकादायक प्रवास करावा लागत आहे.या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक्य नसते त्यावेळी गाडीच्या टपावर बसूनही लोक प्रवास करतात. नाईलाज म्हणून असा प्रवास करावा लागत असला तरी तो अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.

खासगी ट्रॅव्हल्स बसला परवडते, एसटीला का नाही?-    आरमोरी ते मालेवाडा या मार्गात वैरागड, देलनवाडी, मानापूर अशा प्रमुख गावांसह मुख्य मार्गावर २० पेक्षा अधिक, तर रस्त्यापासून काही अंतरावर असणारी जवळपास २५ गावे आहेत. त्यामुळे ४० पेक्षा जास्त गावांमधील प्रवाशांना मालेवाडा किंवा आरमोरीकडे यायचे असल्यास एसटी बस नसते. -    याचा फायदा आता जीपगाड्यांसोबत खासगी ट्रॅव्हल्सवालेही घेऊ लागले आहेत. त्यांना या मार्गावर प्रवासी मिळत असताना एसटी महामंडळ    आपल्या फेऱ्या का वाढवत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक