शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

ग्रामीण भागातही सर्वेक्षणाबाबत गोंधळाचीच स्थिती

By admin | Updated: March 15, 2015 01:09 IST

सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणावरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे.

धानोरा : सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणावरील आक्षेप नोंदविण्यास ५ मार्चपासून सुरूवात झाली आहे. मात्र बहुतांश गावांमध्ये सर्वेक्षणाच्या याद्या पोहोचल्याच नाही. १४ मार्चपर्यंत प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करायची होती. मात्र यादी नसल्याने ग्रामसभा कशी घ्यायची, असा प्रश्न ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यासमोर निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तारखेनुसार केवळ ३ एप्रिलपर्यंतच आक्षेप नोंदविता येणार आहेत. मात्र १० दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही याद्या प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे नागरिकांना आक्षेप नोंदविण्यास पुरेसा कालावधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र याद्या प्राप्त झाल्या नाही, ही प्रशासनाची चूक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतवाढ करवून घ्यावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांकडून होत आहे. आक्षेपाशिवाय याद्यांना अंतिम स्वरूप दिल्यास भविष्यात फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)