शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उमेदच्या कृषी सखींना तंत्र शेतीचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच उत्पन्न वाढीतून आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध स्तरांतून उपक्रम राबविले जातात. त्यात कृषी विभाग,आत्मा व अन्य ...

शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीबरोबरच उत्पन्न वाढीतून आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी विविध स्तरांतून उपक्रम राबविले जातात. त्यात कृषी विभाग,आत्मा व अन्य यंत्रणा काम करत आहेत. त्यात उमेद हे सुद्धा शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करत आहे. उमेदच्या कृषी सखींना तंत्रशुद्ध ज्ञान असणे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचणे आवश्यक असल्याने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)अंतर्गत कृषी सखींना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये धान लागवडीची पेरभात, पट्टा पद्धत, श्री पद्धत, एसआरटी पद्धत आदींबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. भातपिकांमध्ये पाणी, खत व्यवस्थापन, कीड व रोगांचे नियंत्रण, कापणी, प्रक्रिया उद्योग याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी आनंद पाल, मंडळ कृषी अधिकारी एल. एस. पाठक, उमेदचे तालुका समन्वयक नारायण धुर्वे, सहायक वासुदेव तांदुलकर यांच्यासह कृषी सखी उपस्थित होते.