शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

अटल विकास योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:34 IST

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : देलनवाडी येथे अटल महापणन बी-बियाणे केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडीच्या वतीने अटल महापणन विकास अभियानांतर्गत बी-बियाणे विक्री शुभारंभ व कृषी मेळावा गुरूवारी घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. सदस्य संपत आळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बारीकराव पदा, उपाध्यक्ष रत्नाकर धाईत, जिल्हा व्यवस्थापक अतुल महाजन, पं. स. सदस्य किरण मस्के, सरपंच माणिक पेंदाम, मानापूरचे सरपंच धनिराम कुमरे, चांगदेव फाये, मन्साराम मडावी, उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. एम. पेंदाम, पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार, कृउबासचे संचालक विनोद खुणे, ईश्वर मडावी, महादेव मेश्राम, वासुदेव घोडमारे, व्यवस्थापक हेमंत शेंद्रे, चोखाराम मोहुर्ले, पुंडलिक अंबादे व शेतकरी उपस्थित होते. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रास्ताविक बी. पी. घोडमारे, संचालन दिलीप कुमरे यांनी केले.मका आधारभूत किमतीत खरेदीमागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात मक्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आधारभूत किमतीत मक्याची खरेदी करण्याकरिता केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. सदर मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला. त्यामुळे मकासुद्धा आधारभूत किमतीत खरेदी केला जाणार आहे. तसेच जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले अशा शेतकºयांचे देखील कर्ज माफ होणार आहे, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. या कार्यक्रमात शेतकºयांनी परिसरातील अनेक समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली असता आमदारांनी शेतकºयांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मानापूर व देलनवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Mahabeejमहाबीज