शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:00 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली.

ठळक मुद्देचामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे आंदोलनविदर्भ राज्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली.पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी २८ सप्टेंबर १९५३ रोजी पुढाकार घेत नागपूर करार केला होता. या करारांतर्गत विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले. या करारामुळे विदर्भातील जनतेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र करारातील अटींचे राज्य शासनामार्फत पालन करण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला. याचा निषेध करण्यासाठी एटापल्ली व कुरखेडा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकाराने नागपूर कराराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. कुरखेडा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुका समन्वयक भागचंद टहलानी, तालुका सचिव रामचंद्र रोकडे, महिलाध्यक्ष हेमलता भैसारे, युवा आघाडी अध्यक्ष ज्ञानचंद सहारे, शहराध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, उपाध्यक्ष नितेश कन्नाके, राजीराम पात्रीकर, किसनलाल सहाळा, महारू कुमरे, सेवाराम ठेला, ठाकुराम कोसरे, कृष्णा नाईक, बुधराम सहाळा, बेबीसिंग ठेला, तल्लीराम नैताम, राहूल मुंगनकर, खेमचंद सयाम, प्रमोद कन्नाके उपस्थित होते.एटापल्ली येथे तालुका शाखेचे कोषाध्यक्ष सचिन मोतकुरवार, शरीफ शेख, प्रजोत बाल्लेलवार, ओमकार पुज्जलवार, उमेश उसेंडी, संतोष पुंगाटी, किशोर चनकापुरे, राजेश नालतीगलवार, रवी रामगुंडेवार, कुणाल मुलकावार उपस्थित होते.चामोर्शी येथे समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, उपाध्यक्ष यश राजापुरे, तालुकाध्यक्ष कृष्णा नैताम, रामचंद्र वरवाडे, विनोद पेशट्टीवार, गजू तुम्पल्लीवार, पगुजी कवटवार, शुभम भोयर, राहूल गेडाम, आकाश वर्मा, मोतीराम लाटेलवार, बंटी याकुलवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलन