शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

नक्षल्यांकडून सलग दुस-या दिवशी हत्या, पोलीस खब-या असल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 05:41 IST

धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले.

धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले. त्यानंतर मंगळवारी रात्री बेदम मारहाण करीत त्यांची हत्या केली. सोमवारीही नक्षल्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केली होती. सलग दुसºया दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.धानोरा तालुका मुख्यालयापासून १५ किमीवरील रानवाही गावातील जादो जांगी रात्री ११च्या सुमारास घरी झोपलेले असताना २० पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवादी तिथे आले. त्यांनी जांगी यांना उचलून नेले.तीन किमीवरील कठाणी नदी पार करून नक्षलवादी छत्तीसगड सीमेत शिरले. तिथे जांगी यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर मृताच्या खिशात एक चिठ्ठी ठेऊन नक्षलवादी निघून गेले. जांगी कुटुंबीयांना जंगलात सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.जादो पोलिसांचे खबरे होते. त्यांच्यामुळेच पोलिसांनी फायरिंग केले. म्हणूनच त्यांची हत्या केल्याचे जादो यांच्या खिशातील चिठ्ठीत म्हटले आहे.स्मरणार्थ स्मारक उभारणीयेलचिल पोलीस मदत केंद्रातर्फेआदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये नक्षल्यांनी हत्या केलेल्या कल्लेम येथील रैनु गुम्मा आत्राम यांच्या स्मरणार्थ गावातच स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची पूजा मृताची पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी