शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जैवविविधता समित्या बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:26 IST

पर्यावरणाचा समातोल राखण्यात जैवविविधतेचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्तरावरील जैवविविधता समित्या बळकट कराव्या,

ठळक मुद्देविनय सिन्हा यांचे प्रतिपादन : कमलापूर हत्ती कॅम्पची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : पर्यावरणाचा समातोल राखण्यात जैवविविधतेचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्तरावरील जैवविविधता समित्या बळकट कराव्या, असे प्रतिपादन जैवविविधता बोर्ड नागपूरचे सचिव डॉ. विनय सिन्हा यांनी केले.दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौºयादरम्यान रविवारी त्यांनी सिरोंचा तालुक्यातील वडधम, आसरअल्ली, अंकिसा, अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पला भेट दिली. हत्तींच्या आरोग्यविषयी तसेच पालनपोषणाविषयी कर्मचाºयांकडून माहिती जाणून घेतली. वडधम येथे फॉसिल पार्क आहे. या पार्कलाही त्यांनी भेट दिली. फॉसिल पार्कविषयी त्यांनी स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा केली. आलापल्ली येथील ग्लोरी आॅफ फॉरेस्टला भेट देऊन माहिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक जैवविविधता आहे. ही जैवविविधता सांभाळल्यास स्थानिक नागरिकांना निश्चितच उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीच्या सदस्यांना जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीशिवाय जैवविविधता टिकवून ठेवणे कठीण असल्याने वन विभागानेही स्थानिक नागरिकांना आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, अशा सूचना डॉ. विनय सिन्हा यांनी केल्या. दौºयादरम्यान मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.वाय. एटबॉन, उपवनसंरक्षक एन.सी. बाला, तुषार चव्हाण यांच्यासह वनाधिकारी उपस्थित होते.