शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गडचिराेली जिल्ह्यात धानाला फुटले अंकूर; आठवडाभरापासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:57 IST

Gadchiroli News मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात येत असलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला धाना पाण्यात भिजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत.

गडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात येत असलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला धाना पाण्यात भिजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे.

यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात अगदी वेळेवर पाऊस पडला. तसेच राेगांचे प्रमाण कमी असल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. मात्र, ऐन धान कापणीच्या वेळेवर अवकाळी पावसाने जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून पाऊस काेसळतच आहे. त्यामुळे सखल भागातील बांध्यांमध्ये पाणी साचून आहे. परिणामी धानाचे लाेंब अंकुरले आहेत. काही धान कुजून नष्ट हाेत आहे. हाताशी आलेले पीक वाया जाताना बघून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले असून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती