शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

दिव्यांगांचा पाच टक्के निधी पूर्णपणे खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST

गडचिराेली : दिव्यांगांना साेयीसुविधा देणे व त्यांचा विकास साधणे, याकरिता जिल्हा परिषदेला शासनाकडून पाच टक्के निधी प्राप्त हाेताे. हा ...

गडचिराेली : दिव्यांगांना साेयीसुविधा देणे व त्यांचा विकास साधणे, याकरिता जिल्हा परिषदेला शासनाकडून पाच टक्के निधी प्राप्त हाेताे. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून खर्च केला जात नाही. त्यामुळे अनेक दिव्यांग हक्काच्या साेयीसुविधांपासून वंचित राहतात. या गंभीर समस्येची दखल घेऊन संपूर्ण पाच टक्के निधी खर्च करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा दुर्गम व नक्षलग्रस्त आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधव व विद्यार्थी याेजनांच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दिव्यांग विद्यार्थी बांधवांना ई-सायकल देण्यात यावे, जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना राेजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तपासणी व नाेंदणीची साेय करावी. जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला शासकीय याेजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख मंगेश पोरटे, तालुका अध्यक्ष राकेश करंगुलवार, विनोद औतकार, रामा मडावी, राकेश मडावी उपस्थित हाेते.