शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

एटापल्लीतील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:23 IST

एटापल्ली तालुक्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास रखडला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : काँग्रेसच्या सभेत समस्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी भारतीय राष्टÑीय काँग्रेस, तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.एटापल्ली हा जंगलव्याप्त व आदिवासी बहुल तालुका आहे. आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी अनेक योजना आहे. मात्र या योजनांची अंमलबजावणी केली जात नाही. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. या तालुक्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने रोवलेले पीक हातात येईल, याची शाश्वती नाही. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी अनेक योजना राबवित असल्याचे सांगत असले तरी येथील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित आहेत. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी वैतागून केला आहे. काही शेतकºयांनी आत्महत्येचाही मार्ग अवलंबला आहे. रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासन तालुक्याच्या विकासाकडे लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. एटापल्ली तालुक्यातील समस्यांबाबत काँग्रेसच्या सभेत चर्चा झाली.