शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राजकारणापेक्षा समाजसेवा महत्त्वाची

By admin | Updated: June 1, 2016 02:05 IST

गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली.

गडचिरोलीत नागरी सत्कार : कीर्तिकुमार भांगडिया यांचे प्रतिपादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याशील आपले जुने ऋणानुबंध आहेत. समाजकारणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात आपली ओळख निर्माण झाली. जनता व कार्यकर्त्यांच्या सहकार्यांमुळेच राजकारण व समाजकारणात यशाचे शिखर गाठता आले. राजकारणापेक्षा समाजसेवा करण्यावर भर दिला आहे. आमदारकीची संधी जनतेने आपल्याला उपलब्ध करून दिली. या संधीला तडे जाऊ न देता कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन आ. कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी केले. आ. बंटी भांगडिया यांचा गडचिरोली शहरात त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मित्र परिवारातील कार्यकर्ते अरविंद कात्रटवार, भूपेश कुळमेथे, सचिन बोबाटे, तेजस नरड, सुनील गभणे, राहुल सोरते, संदीप दुधबळे, सुनील नक्षिणे, मिलिंद भानारकर, महेश येनप्रेडिवार, संजय बोबाटे, दर्शन पोगलवार, राहूल निलमवार, अजय गोरे, सतीश त्रिनगरीवार, इंद्रपाल गहाणे, आशिष नक्षिणे, होमराज लेनगुरे, राजकुमार मोहुर्ले, मिथून नैताम, गणेश नैताम, सूरज कावळे, अनिकेत सिडाम, रोशन नैताम, धनराज सहारे, सुधीर लाडे, खुशाल साखरे, विनोद नैताम, अजय सहारे, बंडू लोनबले, हिंमत खरवडे, दीपक नंदेश्वर, केविन सहारे, शंकर कन्नमवार, यशवंत पिपरे, महेश भुरले, सोनू लाडे प्रशांत सोरते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मित्र परिवारातील सदस्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)