शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दुसऱ्या टप्प्यात २६ गोदरीमुक्त गावांची होणार पाहणी

By admin | Updated: September 18, 2016 01:47 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेने १२ तालुक्यातून ५१ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्त गावासाठी पाठविले आहे

गोंदियाची चमू जिल्ह्यात दाखल : राज्यस्तरावर घेतला जात आहे आढावागडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेने १२ तालुक्यातून ५१ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्त गावासाठी पाठविले आहे. सदर गावांची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरीय चमूंकडून निरिक्षणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्याच्या काटोल पंचायत समितीच्या चमूने २५ गावांची पाहणी केली. त्यानंतर शुक्रवारपासून उर्वरित २६ गावांची पाहणी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील राज्यस्तरीय चमू गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. या चमूच्या सदस्यांनी गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत वाकडी, येवली आणि मुडझा या तीन गावांची शनिवारी पाहणी केली.या राज्यस्तरीय समितीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पटले, संचालक म्हणून अशोक बेलेकर तर सदस्यांमध्ये संजा पटले, शारदा कावळे, विशाल मेश्राम यांचा समावेश आहे. शनिवारी सदर समितीने वाकडी, येवली, मुडझा गावाला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी व्ही. यू. पचारे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. मम्मी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणूसमारे, गडचिरोलीचे पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, ए. बी. बोपनवार तसेच प्रफुल्ल मडावी, अमित पुंडे, शैलश ढवस, सदानंद धुडसे, रोशन पडोळे, प्रदीप बरई, प्रकाश चौधरी, नादिया शेख, संजली कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी समितीच्या सदस्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत चर्चा केली. (स्थानिक प्रतिनिधी)तीन गावांत दिली समितीने भेटगोंदिया जिल्ह्याच्या सदर राज्यस्तरीय चमूतील सदस्यांनी वाकडी, येवली, मुडझा या गावांना भेटी देऊन तेथील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, बांधकामाची पाहणी केली. परिसर स्वच्छता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि वैयक्तिक स्वच्छता आदी बाबींची पाहणी करून निरिक्षण केले. सदर समितीमार्फत राज्य शासनाकडे गोदरीमुक्तीबाबतचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.