शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

शाळा बंद व लाॅकडाऊनने वाढविले मुला-मुलींचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST

गडचिराेली : काेराेना महामारीच्या संकटामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यातच मैदानी खेळही बंद आहेत. यामुळे मागील ...

गडचिराेली : काेराेना महामारीच्या संकटामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यातच मैदानी खेळही बंद आहेत. यामुळे मागील आठ ते दहा महिन्यांपासून शाळकरी मुले-मुली घरातच बंदिस्त आहेत. दुसरीकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफाेन किंवा संगणक अत्यावश्यक असून विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे सुरू आहे. साहजिकच शारीरिक हालचाल कमी झाल्याने काही मुलांच्या व काही मुलींच्या वजनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

काेराेनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक सत्र सुरू झाले नाही. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नववी ते बारावी आणि त्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मुले पुन्हा घरात बंदिस्त झाली.

बाॅक्स .....

मुलांनी हे करावे !

सकाळी लवकर उठावे तसेच रात्री लवकर झाेपावे. शारीरिक हालचाल करण्यासाठी घरासमाेरील माेकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा. मैदानी खेळ खेळावेत, जेवनाची वेळ निश्चित करावी. काेराेनामुळे शाळा बंद आहेत. चाैथीपर्यंतच्या मुलांना घरीच राहावे लागत असल्याने त्यांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. चटपटीत पदार्थ खाणे टाळावे.

बाॅक्स .....

मुलांनी हे टाळावे !

स्मार्टफाेन, संगणक आणि टीव्हीचा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिक वेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंक फूडचे सेवन पूर्णत: टाळायला पाहिजे. जास्तीत जास्त सात तास झाेप घ्यावी. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून न राहता. घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळावे. सतत शारीरिक हालचाल करावी, छाेटा व हलकासा व्यायाम करावा. जेणेकरून वजन वाढणार नाही.

काेट ........

सकाळी उठणे, शाळेत जाणे, दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानात खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री लवकर झाेपणे, असा दिनक्रम पूर्वी शाळकरी मुला-मुलींचा हाेता. लाॅकडाऊनमुळे मुलांच्या वेळापत्रकात अनियमितता आली आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झाेपण्याची व जेवणाची वेळ निश्चित राहिली नाही. त्यामुळे त्यांचे वजन वाढत आहे.

- डाॅ. प्रशांत चलाख, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली

काेट .....

ऑनलाइन शिक्षणामुळे मुले स्मार्टफाेन व टीव्हीसमाेरच अधिक वेळ असत आहेत. माेकळे खेळण्याची त्यांना मुभा नसल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढत असल्याचे दिसून येते. वयाेमानानुसार मुलांचे वजन वाढायला हवे. मात्र, शारीरिक हालचाल कमी झाल्याने त्यांच्या वजनात वाढ हाेत आहे. पालकांनी मैदानी खेळ व व्यायामाकडे मुला-मुलींना वळविले पाहिजे.

- डाॅ. श्रावंती काेल्लुरी, वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली