शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

शाळा बंद व लाॅकडाऊनने वाढविले मुला-मुलींचे वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST

गडचिराेली : काेराेना महामारीच्या संकटामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यातच मैदानी खेळही बंद आहेत. यामुळे मागील ...

गडचिराेली : काेराेना महामारीच्या संकटामुळे प्राथमिक वर्गाच्या शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. त्यातच मैदानी खेळही बंद आहेत. यामुळे मागील आठ ते दहा महिन्यांपासून शाळकरी मुले-मुली घरातच बंदिस्त आहेत. दुसरीकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफाेन किंवा संगणक अत्यावश्यक असून विरंगुळा म्हणून टीव्ही पाहणे सुरू आहे. साहजिकच शारीरिक हालचाल कमी झाल्याने काही मुलांच्या व काही मुलींच्या वजनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

काेराेनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक सत्र सुरू झाले नाही. रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर नववी ते बारावी आणि त्यानंतर पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने मुले पुन्हा घरात बंदिस्त झाली.

बाॅक्स .....

मुलांनी हे करावे !

सकाळी लवकर उठावे तसेच रात्री लवकर झाेपावे. शारीरिक हालचाल करण्यासाठी घरासमाेरील माेकळ्या जागेत अथवा रस्त्यांवर किमान धावण्याचा सराव करावा. मैदानी खेळ खेळावेत, जेवनाची वेळ निश्चित करावी. काेराेनामुळे शाळा बंद आहेत. चाैथीपर्यंतच्या मुलांना घरीच राहावे लागत असल्याने त्यांनी दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. चटपटीत पदार्थ खाणे टाळावे.

बाॅक्स .....

मुलांनी हे टाळावे !

स्मार्टफाेन, संगणक आणि टीव्हीचा अनावश्यक वापर टाळावा. यामुळे अधिक वेळ बसण्याची गरज भासणार नाही. जंक फूडचे सेवन पूर्णत: टाळायला पाहिजे. जास्तीत जास्त सात तास झाेप घ्यावी. खूप वेळ एकाच ठिकाणी बसून न राहता. घरातल्या घरात अथवा मैदानावर खेळावे. सतत शारीरिक हालचाल करावी, छाेटा व हलकासा व्यायाम करावा. जेणेकरून वजन वाढणार नाही.

काेट ........

सकाळी उठणे, शाळेत जाणे, दुपारी शाळेतून घरी परतल्यानंतर जेवण, सायंकाळी मैदानात खेळणे, थकवा आल्यानंतर रात्री लवकर झाेपणे, असा दिनक्रम पूर्वी शाळकरी मुला-मुलींचा हाेता. लाॅकडाऊनमुळे मुलांच्या वेळापत्रकात अनियमितता आली आहे. मुले दिवसभर घरीच राहत असल्याने त्यांची झाेपण्याची व जेवणाची वेळ निश्चित राहिली नाही. त्यामुळे त्यांचे वजन वाढत आहे.

- डाॅ. प्रशांत चलाख, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली

काेट .....

ऑनलाइन शिक्षणामुळे मुले स्मार्टफाेन व टीव्हीसमाेरच अधिक वेळ असत आहेत. माेकळे खेळण्याची त्यांना मुभा नसल्याने त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढत असल्याचे दिसून येते. वयाेमानानुसार मुलांचे वजन वाढायला हवे. मात्र, शारीरिक हालचाल कमी झाल्याने त्यांच्या वजनात वाढ हाेत आहे. पालकांनी मैदानी खेळ व व्यायामाकडे मुला-मुलींना वळविले पाहिजे.

- डाॅ. श्रावंती काेल्लुरी, वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली