शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जागतिक दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:40 IST

स्वत:च्या जगण्यातूून इतरांना मोठे करण्याची प्रेरणा देते व जगण्यासाठी आधार देतो तो जगातील सर्वात सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे.

ठळक मुद्देप्रंचित पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्वत:च्या जगण्यातूून इतरांना मोठे करण्याची प्रेरणा देते व जगण्यासाठी आधार देतो तो जगातील सर्वात सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे. राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समाजाला योग्य दिशा दाखविणाºया दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.राष्टÑसंत विचार साहित्य परिषद चंद्रपूर व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑसंत साहित्य विचार कृती संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या साहित्य संमेलनाचा समारोप शनिवारी करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरिश्चंद्र बोरकर होते. स्वागताध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, माजी खा. मारोतराव कोवासे, उत्तम गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागताध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे कौतूक केले. बंडोपंत बोढेकर यांनी राष्टÑसंतांच्या साहित्याचे महत्त्व सांगताना म्हणाले, राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रबुद्ध समाज निर्माण व्हावा आणि राष्टÑोन्नतीच्या कार्यात उपयोगी पडावा असा आशावाद व्यक्त केला. संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाºया संजय वैद्य, विलास उगे, डॉ. जयस्वाल, सतिश लोंढे, अ‍ॅड. जेनेकर, अरविंद वासेकर, संदीप कुटकुरवार, प्रा. संदीप जोशी, शंकर दरेकर आदींचा सत्कार करण्यात आला.संचालन अ‍ॅड. सारिका जेनेकर तर आभार पंडित पुडके यांनी मानले. सकाळच्या परिसंवादात ‘राष्टÑसंतांच्या साहित्याचा माझ्यावरील प्रभाव’ यावर राज घुमनर, रूपंचद दखने, उत्तम पानघाटे, मारोती साव, माणिक बेलुरकर, शामराव मोहूर्ले, सयाम, प्रेमलाल पारधी, यांनी विचार मांडले. संमेलनात तेलंगना, नांदेड, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.