शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

हा आहे गेल्या ३० महिन्यांपासून तयार होत असलेला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 1:56 PM

Road Gadchiroli News २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देधानोरा -रांगी- वैरागड मार्ग केव्हा पूर्ण होणारकासव गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क   गडचिरोली: २०१८ च्या मे महिन्यात सुरू झालेले रस्त्याचे बांधकाम अद्यापही अपूर्ण राहिले असून नागरिकांनी रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली आहे.धानोरा ते ठाणेगाव मार्गाच्या रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता कंञाटदाराने सोडे गावापासून खोदकाम सुरु केले. मात्र तब्बल २७ महिने लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने याचा त्रास जनता जनार्दन सोसत असून अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.प्रत्यक्ष मे 2018 मधे खोदकाम केल्यानंतर पावसाळा सुरु झाला. नंतर काही तांत्रिक अडचणी आल्या मग रस्ताच वाहून गेला. गेल्या वर्षी मार्चपासून करोनामुळे काम ठप्प झाले. नंतर वर्षा अखेर लोकांना वाटायला लागले कि आता काम पुर्ण होईल. पण हीअपेक्षा फोल ठरली. जानेवारी 2021 उजाडले पण काम जैसे थेच आहे. अशाही कठिण परिस्थितीत मोठी कसरत करत वाहने लोक काढत प्रवास करत आहेत.

 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक