शहरं
Join us  
Trending Stories
1
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
2
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
3
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
4
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
5
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
6
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
7
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
8
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
9
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
10
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
11
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
12
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
13
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
14
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
15
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
16
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
17
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
18
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
19
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
20
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'

निर्बंध हटविले, मात्र मास्क काढला तर मी पुन्हा येईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गुढीपाडव्यापासून काेराेना प्रतिबंधाचे सर्वच नियम राज्य शासनाने काढले आहेत. मास्क वापरणेसुद्धा ऐच्छिक केले आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. काेराेनाची साथ आटाेक्यात आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हातांना वेळाेवेळी सॅनिटायझर लावणे सक्तीचे केले हाेते. मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असल्याने अनेकजण मास्क वापरत नव्हते. आता तर काेराेनाची साथ आटाेक्यात आली आहे. तसेच सरकारनेही निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. ही बाब नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

पाच रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात सध्या केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत. मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० पेक्षा कमीच आहे, हे विशेष.

सण, उत्सव धडाक्यात, मात्र मास्क वापरूनगुढीपाडव्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आदी उत्सव येणार आहेत. हे उत्सव साजरे करताना मास्कचा वापर आवश्यक आहे. 

९०% नागरिकांना पहिला डाेसलसीकरणाविषयीची भीती कमी झाल्याने नागरिक आता लस घेत आहेत. जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डाेस, तर ७० टक्के नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. 

कारवाई नाही, मात्र स्वत:च काळजी घ्या

मास्क न वापरल्यास कारवाई करण्याचे अधिकार नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले हाेते. त्यामुळे बाहेर निघताना नागरिक मास्क घालत हाेते. आता मात्र कारवाई हाेणार नाही. मात्र, स्वत:चे आराेग्य जपण्याची जबाबदारी आपली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या