शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

निर्बंध हटविले, मात्र मास्क काढला तर मी पुन्हा येईन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गुढीपाडव्यापासून काेराेना प्रतिबंधाचे सर्वच नियम राज्य शासनाने काढले आहेत. मास्क वापरणेसुद्धा ऐच्छिक केले आहे. त्यामुळे अनेकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. काेराेनाची साथ आटाेक्यात आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हातांना वेळाेवेळी सॅनिटायझर लावणे सक्तीचे केले हाेते. मास्कमुळे श्वास घेण्यास अडचण हाेत असल्याने अनेकजण मास्क वापरत नव्हते. आता तर काेराेनाची साथ आटाेक्यात आली आहे. तसेच सरकारनेही निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणेच बंद केले आहे. मात्र, काेराेनाचा धाेका अजूनही संपलेला नाही. ही बाब नागरिकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.काेराेनामुळे जगाचे माेठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच अनेक महिला विधवा  झाल्या. मुलाबाळांचे छत्र हरवले. त्यामुळे पुन्हा काेराेनाची साथ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. आराेग्य सांभाळतानाच आर्थिक चक्र थांबू नये, यासाठी शासनाने निर्बंधाममधून सूट दिली आहे.

पाच रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात सध्या केवळ पाच रुग्ण उपचार घेत आहेत. मागील १५ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या १० पेक्षा कमीच आहे, हे विशेष.

सण, उत्सव धडाक्यात, मात्र मास्क वापरूनगुढीपाडव्यानंतर रामनवमी, हनुमान जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आदी उत्सव येणार आहेत. हे उत्सव साजरे करताना मास्कचा वापर आवश्यक आहे. 

९०% नागरिकांना पहिला डाेसलसीकरणाविषयीची भीती कमी झाल्याने नागरिक आता लस घेत आहेत. जिल्ह्यातील ९० टक्के नागरिकांना काेराेना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डाेस, तर ७० टक्के नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. 

कारवाई नाही, मात्र स्वत:च काळजी घ्या

मास्क न वापरल्यास कारवाई करण्याचे अधिकार नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले हाेते. त्यामुळे बाहेर निघताना नागरिक मास्क घालत हाेते. आता मात्र कारवाई हाेणार नाही. मात्र, स्वत:चे आराेग्य जपण्याची जबाबदारी आपली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाने बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या