शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

एटापल्ली-जारावंडी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 10, 2014 00:12 IST

एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

 एटापल्ली : एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर दुर्गम भागातील शेकडो खेडी आहेत. या खेड्यांमधील हजारो नागरिक एटापल्ली मार्गे पुढचा प्रवास करतात. एटापल्ली हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे एटापल्ली येथे प्रशासकीय कामासाठी हजारो नागरिक येतात. या मार्गाचे मागील अनेक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नाही. डांबर टाकणे तर सोडाच मागील अनेक वर्षापासून मुरूमसुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा खड्ड्यांमधून प्रवास करीत असल्याचा भास होत आहे. खड्ड्यांमध्ये मार्ग शोधण्याची पाळी वाहनधारकांवर येत आहे. एटापल्ली येथे राहून ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे ग्रामसेवक, शिक्षक दर दिवशी प्रवास करतात. खड्ड्यांमुळे बसणार्‍या झटक्याने नागरिकांना पाठीच्या कण्याचे त्रास वाढले आहेत. कसनसूर ते जारावंडी मार्गाची तर अत्यंत दूरवस्था झाली आहे. या मार्गावरून एखाद्या रूग्णाला नेणे कठीण झाले आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) एटापल्ली-जारावंडी मार्गाची झालेली दूरवस्था.