शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

एटापल्ली-जारावंडी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: May 10, 2014 00:12 IST

एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

 एटापल्ली : एटापल्ली-जारावंडी या ५५ किमी मुख्य मार्गाची मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालुक्यातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर दुर्गम भागातील शेकडो खेडी आहेत. या खेड्यांमधील हजारो नागरिक एटापल्ली मार्गे पुढचा प्रवास करतात. एटापल्ली हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे एटापल्ली येथे प्रशासकीय कामासाठी हजारो नागरिक येतात. या मार्गाचे मागील अनेक वर्षापासून दुरूस्ती करण्यात आली नाही. डांबर टाकणे तर सोडाच मागील अनेक वर्षापासून मुरूमसुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे या मार्गावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा खड्ड्यांमधून प्रवास करीत असल्याचा भास होत आहे. खड्ड्यांमध्ये मार्ग शोधण्याची पाळी वाहनधारकांवर येत आहे. एटापल्ली येथे राहून ग्रामीण भागामध्ये सेवा देणारे ग्रामसेवक, शिक्षक दर दिवशी प्रवास करतात. खड्ड्यांमुळे बसणार्‍या झटक्याने नागरिकांना पाठीच्या कण्याचे त्रास वाढले आहेत. कसनसूर ते जारावंडी मार्गाची तर अत्यंत दूरवस्था झाली आहे. या मार्गावरून एखाद्या रूग्णाला नेणे कठीण झाले आहे. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) एटापल्ली-जारावंडी मार्गाची झालेली दूरवस्था.