शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पाणी प्रकल्पातून ४१ हजार प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:33 IST

गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देअरततोंडी ग्रामपंचायतीचा उपक्रम : एटीएमद्वारे पाच रूपयात २० लिटर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सदर प्रकल्पांतर्गत एटीएम कार्डद्वारे पाच रूपयांत पिण्यासाठी २० लिटर थंड व शुध्द पाणी मिळत आहे. सदर पाण्याचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे. सदर उपक्रमाबाबत या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी २०१५ मध्ये ग्रामसभेने पाणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. पेसा अंतर्गत ग्रामसभा कोष समितीच्या पाच टक्के अबंध निधीतून सदर उपक्रमासाठी ४ लाख ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मागील दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून हा पाणी प्रकल्प सुरू आहे. अरततोंडी गट ग्रामपंचायती अंतर्गत अरततोंडी, खरमतटोला व देऊळगाव येथील ३८९ कुटुंबातील २ हजार ११८ लोकांना हे शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. २० लिटरची प्लास्टिक कॅन प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज बिलाचा खर्च वाचविण्यासाठी सौरऊर्जेवर हा प्रकल्प यापुढे चालविण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक महेंद्र देशमुख यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई