शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

वाघाच्या बंदाेबस्तासाठी पुन्हा साखळी उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:39 IST

वाघ पकडण्याची परवानगी मिळाल्यास ४८ तासांच्या आत वाघाला जेरबंद करू, असे आश्वासन वनसंरक्षक यांनी दिले हाेते. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ...

वाघ पकडण्याची परवानगी मिळाल्यास ४८ तासांच्या आत वाघाला जेरबंद करू, असे आश्वासन वनसंरक्षक यांनी दिले हाेते. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदाेलन मागे घेण्यात आले. मात्र वाघ पकडण्याची परवानगी मिळून आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी पूर्ण हाेत आहे. मात्र वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. नागरिकांचे बळी जात असताना वनविभागाचे अधिकारी वाघाला पकडण्यास फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेलीचे वनसंरक्षक, तसेच देसाईगंज व गडचिराेली वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विजय खरवडे व शेतकऱ्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भ्रष्टाचारविराेधी जन आंदाेलनाचे जिल्हा संपर्कप्रमुख याेगाजी कुडवे, धनंजय डाेईजड, संजय बाेबाटे, रवींद्र सेलाेटे, चंद्रशेखर सिडाम, टिपेश आकेवार आदी उपस्थित हाेते.