शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पावसाच्या उसंतीमुळे आवत्याचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:28 IST

पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देरोवण्याचा खर्च वाचतो : जमिनीच्या मशागतीस मिळताहे पुरेसा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात जवळास दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. रोवणी व आवत्या हे धानाच्या लागवडीच्या प्रमुख दोन पध्दती आहेत. दरवर्षी जवळपास २० हजार हेक्टरवर आवत्या पध्दतीने धानाची लागवड केली जाते. आवत्या पध्दतीने धान लागवडीचा खर्च कमी आहे. जवळपास जून महिन्यात जमीन नांगरून, वखरून धानाचे बियाणे टाकले जाते. त्यानंतर फक्त एकदा नांगरले जाते. या पध्दतीत रोवणे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे रोवण्याचा खर्च वाचतो. दुर्गम भागातील शेतकरी त्याचबरोबर ज्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतीत आवत्या टाकल्या जातो. यावर्षी सुरूवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे आवत्यासाठी जमिनीची मशागत करण्यास पुरेसा कालावधी मिळाला असल्याने शेतकरी अधिक प्रमाणात आवत्या टाकत आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आवत्यामुळे रोवणीचा खर्च वाचत असला तरी आवत्याचे उत्पादन कमी होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव असल्याने काही शेतकरी आवत्या पध्दतीने धानाची लागवड करीत नाही. ते शेतकरी दरवर्षी रोवणीच करतात.

टॅग्स :RainपाऊसGadchiroliगडचिरोली