शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या उसंतीमुळे आवत्याचे क्षेत्र वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:28 IST

पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देरोवण्याचा खर्च वाचतो : जमिनीच्या मशागतीस मिळताहे पुरेसा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात जवळास दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. रोवणी व आवत्या हे धानाच्या लागवडीच्या प्रमुख दोन पध्दती आहेत. दरवर्षी जवळपास २० हजार हेक्टरवर आवत्या पध्दतीने धानाची लागवड केली जाते. आवत्या पध्दतीने धान लागवडीचा खर्च कमी आहे. जवळपास जून महिन्यात जमीन नांगरून, वखरून धानाचे बियाणे टाकले जाते. त्यानंतर फक्त एकदा नांगरले जाते. या पध्दतीत रोवणे करण्याची गरज पडत नाही. त्यामुळे रोवण्याचा खर्च वाचतो. दुर्गम भागातील शेतकरी त्याचबरोबर ज्या शेतीत सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतीत आवत्या टाकल्या जातो. यावर्षी सुरूवातीला दमदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे आवत्यासाठी जमिनीची मशागत करण्यास पुरेसा कालावधी मिळाला असल्याने शेतकरी अधिक प्रमाणात आवत्या टाकत आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आवत्यामुळे रोवणीचा खर्च वाचत असला तरी आवत्याचे उत्पादन कमी होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव असल्याने काही शेतकरी आवत्या पध्दतीने धानाची लागवड करीत नाही. ते शेतकरी दरवर्षी रोवणीच करतात.

टॅग्स :RainपाऊसGadchiroliगडचिरोली