शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.

ठळक मुद्देउभा धान पडला आडवा : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे नुकसान

न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम/अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे गुड्डीगुडम भागातील मोसम व लगतच्या शेत जमिनीतील हलक्या प्रतिच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हलक्या प्रतिचा उभा धान आडवा पडल्याने जमिनदोस्त झाला आहे.अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.हलक्या प्रतिचा धान पीक दिवाळीपूर्वी भरला. दिवाळीनंतर या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम होणार होते. काही शेतकºयांनी तशी कापणी केली आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरासह अहेरी उपविभागात दमदार अवकाळी पाऊस बरसला. परिणामी हलक्या प्रतिचा धान पीक आडवा पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिणामी अहेरी उपविभागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :agricultureशेती