शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.

ठळक मुद्देउभा धान पडला आडवा : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे नुकसान

न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम/अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे गुड्डीगुडम भागातील मोसम व लगतच्या शेत जमिनीतील हलक्या प्रतिच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हलक्या प्रतिचा उभा धान आडवा पडल्याने जमिनदोस्त झाला आहे.अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.हलक्या प्रतिचा धान पीक दिवाळीपूर्वी भरला. दिवाळीनंतर या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम होणार होते. काही शेतकºयांनी तशी कापणी केली आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरासह अहेरी उपविभागात दमदार अवकाळी पाऊस बरसला. परिणामी हलक्या प्रतिचा धान पीक आडवा पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिणामी अहेरी उपविभागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :agricultureशेती