शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

पावसाचा मिरचीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:00 IST

सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : अंकिसा, आसरअल्ली भागात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा तालुक्यात मागील चार दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचा सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसत आहे. वाळू घातलेली मिरची ओली होत आहे.सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा परिसरात गोदावरीच्या काठांवर मिरची व मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तेलंगणा राज्यात मिरची पिकाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे जेव्हापासून सिरोंचाजवळ गोदावरी नदीवर पूल झाला आहे. तेव्हापासून आसरअल्ली, सिरोंचा भागात मिरची पिकाची लागवड वाढली आहे. या भागात लाल मिरची विकली जाते. शेतातून काढल्यानंतर सदर मिरची पाच ते सहा दिवस पुन्हा उन्हात सुकवावी लागते. काही शेतकऱ्यांनी मिरची सुकविण्यासाठी टाकली आहे. मात्र याचदरम्यान पाऊस येत असल्याने मिरची ओली होत आहे. विशेष म्हणजे, मिरची जमिनीवर टाकली जाते. पावसाचे पाण्यामुळे मिरचीचा मातीसोबत संपर्क येतो. त्यामुळे मिरचीला माती लागून मिरची खराब होते. मागील आठवड्यातही सिरोंचा तालुक्यात पाऊस झाला. याचा मोठा फटका शेतकºयांना बसला आहे.