शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रबीचे धान उत्पादन दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:53 IST

ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १४ केंद्र : देलनवाडी केंद्रावर २ हजार क्विंटलची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ज्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. उष्ण व दमट हवामान धान पिकाला पोषक ठरल्याने यंदा रबीच्या धान उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रांपैैकी एकट्या देलनवाडी आविकाच्या धान केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटल धानाची आवक झाली आहे.चालू हंगामातील रबीची धान खरेदी करण्याकरिता आदिवासी विकास महामंडळाने जिल्ह्यात १४ केंद्र खरेदी केंद्र सुरू केले असून शासनाने प्रति क्विंटल १ हजार ५५० रूपये हमीभाव दिला आहे. रबी हंगामातील धान मळणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या केंद्रावर आत्तापर्यंत दोन हजार क्विंटलपेक्षा जास्त धानाची खरेदी झाल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक बी. पी. घोडमारे यांनी दिली.खरीप हंगामात धान पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्केच उत्पादन झाले होते.बोनससाठीची मर्यादाआदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस दिला जातो. एका सातबारावर ५० क्विंटल धान विक्रीची मर्यादा आहे. ज्या शेतकºयांनी आपल्या सातबारावर खरीप हंगामात ५० क्विंटल धानाची विक्री केली असेल अशा शेतकऱ्यांनी त्याच सातबारावर रबी हंगामातील धानाची विक्री केल्यास अशांना बोनस मिळणार नाही, अशी माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी