शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

जिल्ह्यातील रबी पिके अस्मानी संकटात

By admin | Updated: March 2, 2015 01:20 IST

मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती.

वैरागड : मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती. त्याही संकटातून रबी पिके सावरल्यानंतर आता रबी पिके शेवटच्या टप्यात असताना आज रविवारी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरासह आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी आदी तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या अर्ध्या भागात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे यंदा रबी पिके अस्मानी संकटात सापडली आहेत. यावर्षातील खरीपाच्या हंगामासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने धानपट्ट्यात अपेक्षीत उत्पादन झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा खरीप पिकांना झाला. याशिवाय त्या पावसाचा फायदा रबी पिकांच्या पेरणीसाठीही झाला. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यात भूईमुंगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा खरीपासारखेच रबी पिके मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणार, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा केली होती. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी तूळ, जवस, हरभरा, कोशिंबिर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे रबीचे सदर पीक पूर्णत: काळवंडून गेली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे किटकनाशक खरेदी केले. या किटकनाशकाची रबी पिकांवर फवारणी केली. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे रबी पिकांवर परिणाम झाला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला. (वार्ताहर)