शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

जिल्ह्यातील रबी पिके अस्मानी संकटात

By admin | Updated: March 2, 2015 01:20 IST

मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती.

वैरागड : मागील महिनाभरापूर्वी अवकाळी पाऊस बरसला. तसेच त्यावेळी ढगाळी वातावरण होते. तेव्हा रबी पिके ऐन बहरात होती. त्याही संकटातून रबी पिके सावरल्यानंतर आता रबी पिके शेवटच्या टप्यात असताना आज रविवारी आरमोरी तालुक्यातील वैरागड परिसरासह आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी आदी तालुक्यात तसेच जिल्ह्याच्या अर्ध्या भागात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे यंदा रबी पिके अस्मानी संकटात सापडली आहेत. यावर्षातील खरीपाच्या हंगामासाठी समाधानकारक पाऊस झाल्याने धानपट्ट्यात अपेक्षीत उत्पादन झाले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाचा फायदा खरीप पिकांना झाला. याशिवाय त्या पावसाचा फायदा रबी पिकांच्या पेरणीसाठीही झाला. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, कुरखेडा, कोरची या तालुक्यात भूईमुंगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा खरीपासारखेच रबी पिके मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणार, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा केली होती. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी तूळ, जवस, हरभरा, कोशिंबिर या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे रबीचे सदर पीक पूर्णत: काळवंडून गेली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडे किटकनाशक खरेदी केले. या किटकनाशकाची रबी पिकांवर फवारणी केली. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळी वातावरणामुळे रबी पिकांवर परिणाम झाला. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला. (वार्ताहर)