शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजनेअंतर्गत मोठमोठ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध करून देण्यात ...

ठळक मुद्देपर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विद्यमान केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध योजनेअंतर्गत मोठमोठ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी संबंधित यंत्रणेकडे उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र बऱ्याच मार्गाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने पूर्ण होणारे हे रस्ते किती वर्ष वाहतुकीसाठी टिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सरफेस लेवलचे काम करण्यात आले नाही. साईडवर्कसही करण्यात आले नाही. पुरेशा प्रमाणात डांबराचा वापर या कामात होत नसल्याचे दिसून येते. डेफ्थ इस्टिमेटनुसार सदर रस्त्याचे काम होत नसल्याची बाब उजेडात आली आहे. महिनाभरापूर्वी झालेले काही भागातील डांबर अल्पावधीतच उखडल्याचे दिसून येते.अहेरी उपविभागाच्या दौऱ्यादरम्यान आपण आलापल्ली-सिरोंचा महामार्गाच्या डांबरीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसून आले. येथे साहित्याचा वापरही पुरेशा प्रमाणात होत नसून या कामाची पाहणी संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेकडून करण्यात आली नाही. सदर कामाची चौकशी करावी, अशी मागणी आहे.- रवींद्र वासेकर,जिल्हाध्यक्ष, राकाँ, गडचिरोली

टॅग्स :highwayमहामार्ग