शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सीईओंकडून गुणवत्तेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

सुरू शैक्षणिक सत्राच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचा एका चाचणीद्वारे स्तर निश्चित करण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रारंभी भाषा व गणित याच विषयाची चाचणी घेण्यात आली हे विशेष. सदर चाचणीत स्तर निश्चित कसा करावा? याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले होते. त्यास अनुसरून स्तर निश्चित करण्यात आला होता.

ठळक मुद्देतालुकास्तरीय शिक्षण परिषद : अध्ययन समृद्धी विषयावर शाळानिहाय घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथे तालुकास्तरीय शिक्षण परिषद मंगळवारी पार पडली. या परिषदेत अध्ययन समृद्धी विषयावर वर्ग घेऊन शाळानिहाय गुणवत्तेचा आढावा जि. प. सीईओ डॉ. विजय राठोड यांनी घेतला.शिक्षण परिषदेला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील, अधिव्याखाता वैशाली एगलोपवार, सहाय्यक बीडीओ स्वप्नील मगदुम, गटशिक्षणाधिकारी डॉ. पीतांबर कोडापे उपस्थित होते.सुरू शैक्षणिक सत्राच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जि. प. शाळांतील विद्यार्थ्यांचा एका चाचणीद्वारे स्तर निश्चित करण्यात आला होता. यात इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रारंभी भाषा व गणित याच विषयाची चाचणी घेण्यात आली हे विशेष. सदर चाचणीत स्तर निश्चित कसा करावा? याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आले होते. त्यास अनुसरून स्तर निश्चित करण्यात आला होता. केलेल्या स्तर निश्चितीत तालुक्यातुन अव्वल तीन व शेवटून तीन आलेल्या शाळांचा आढावा सीईओंनी यादरम्यान घेतला. सोबतच सर्व केंद्रातील अव्वल तीन व शेवटून तीन शाळांचा गुणवत्तेबाबतचा आढावा घेतला. अव्वल असलेल्या शाळांनी हे यश कसे साध्य केले, याची कारणमीमांसा जाणून घेतली. तर मागे असणाऱ्या शाळांनी काय काय केले, हे जाणून घेतले.प्रत्येक मूल शिकू शकते मात्र याकरिता पारंपरिक व घोकंपट्टी अध्यापन पद्धतीला तिलांजली द्यावी लागेल. तसेच कृतीयुक्त, आनंददायी अध्यापन पद्धती स्वीकारावी लागेल. प्रत्येक मूल शिकून त्याच्यातील मूलभूत क्षमता विकसित करण्याकरिता शैक्षणिक क्षेत्रात काम करणाºया प्रथम संस्थेने, भाषा व गणित विषयात कमाल नावाची एक अध्ययन अध्यापन पद्धती विकसित केली. अप्रगत असणाºया विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत उपयुक्त असल्याचे बोलले जाते. या पद्धतीचा आढावा सीईओंनी घेतला. विद्यार्थ्यांमधील विविध कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पाटील यांनी केले.याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषयक सहायक संजय बिडवाईकर, गुरूराज मेंढे, कुणाल कोवे, तपन सरकार तसेच केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक शिक्षक असे १३५ शिक्षक हजर होते. संचालन व आभार विषय साधनव्यक्ती अरविंद घुटके यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक