शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

वाहन रथातून होणार योजनांची जनजागृती

By admin | Updated: March 16, 2017 01:18 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या विविध शासकीय योजनांची जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात

महिनाभर चालणार लोकजागृती : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंमलबजावणी होणाऱ्या विविध शासकीय योजनांची जिल्ह्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बुधवारी शासनाकडून वाहने दाखल झाली. या लोकजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते करण्यात आली. येथून त्यांनी सदर रथाला धानोरा तालुक्याच्या गावांमध्ये रवाना केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विजय मुळीक, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, संवर्ग विकास अधिकारी (रोहयो) एस. पी. पडघन, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) एम. एन. चलाख, उपशिक्षणाधिकारी उकंडराव राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे आदी उपस्थित होते. केंद्र शासनातर्फे सुरू असलेला स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची जनजागृती या रथामार्फत गावागावात करण्यात येणार आहे. याशिवाय सर्वशिक्षा अभियान तसेच आरोग्य अभियानाबाबतही लोकजागृती होणार आहे. अनुसूचित क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) ची अंमलबजावणी, तेंदू, बांबू व्यवस्थापनाबाबतचे अधिकार आदी बाबतची माहिती या रथाच्या माध्यमातून तेथील कर्मचारी नागरिकांना देणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अभिनेते अमिताभ बच्चन ग्रामीण भागातील नागरिकांशी या रथाच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहे व त्यांना संदेशही देणार आहेत. धानोरावरून कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व अहेरी असा १५ एप्रिलपर्यंत या रथाचा प्रवास राहिल.