शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
3
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
4
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
5
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
6
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
7
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
8
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
9
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
10
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
11
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
12
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
13
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
14
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
15
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
16
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
17
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
18
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
19
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
20
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

आधी रोजगार द्या, मग कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:10 IST

‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही.

ठळक मुद्देपानठेलेधारकांची भूमिका : प्रशासनाच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘जिल्ह्यात बेरोजगारांच्या हाताला काम नाही. रोजगाराची साधने नाहीत. जिल्ह्यात ५० टक्केपेक्षा जास्त गैरआदिवासी असताना पेसा कायद्यामुळे १७ क्षेत्रात गैरआदिवासी युवकांना कोणत्याही सरकारी नोकरीत स्थान मिळत नाही. असे असताना उदरनिर्वाहासाठी पानठेले सुरू केले तर त्यावरही गदा आणली जात आहे. मग आम्ही जगायचे कसे?’ असा सवाल करीत गडचिरोली शहरातील पानठेलेधारकांनी आधी आम्हाला रोजगार द्या, मग खुशाल कारवाई करा, अशी भूमिका घेतली आहे.नगर परिषदेच्या वतीने कोटपा कायद्यांतर्गत शहरातील पानठेलेधारकांवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी पत्रकारांपुढे आपली व्यथा मांडली. कारवाईचा निषेध म्हणून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी आपले पानठेले पूर्णपणे बंद ठेवले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आपली भूमिका सांगताना त्यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींबद्दलही नाराजी व्यक्त केली. आम्हाला न्याय मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींकडे गेलो असता त्यांच्याकडूनही निराशाच पदरी पडल्याचे त्यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांमध्ये कारवाई होत नाही, मग गडचिरोलीतच का? याचा विचार करावआ अशी मागणी रूचित वांढरे व पानठेलेधारकांनी केली.कारवाई करण्यापूर्वी नगर प्रशासनाने कोणतीही नोटीस दिली नसल्याचेही पानठेलेधारकांच्या वतीने रविंद्र अवथडे, इम्रान शेख, मोरेश्वर मानपल्लीवार, निलेश वालदे आदींनी सांगितले.