शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

ग्रामस्तरावर कृषी निविष्ठा उपलब्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

काही दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा होणे आवश्यक आहे. अशा ...

काही दिवसातच खरीप हंगामाला सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर जाऊन खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करण्याकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता कृषी विभागातील क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतकरी गट, कंपनीकडे खते, बियाणे व कीटकनाशके यांची मागणी नोंदविण्याबाबत प्रवृत्त केले जात आहे. त्यानुसार शेतकरी गट, कंपनीमार्फत सदर कृषी निविष्ठांची खरेदी करून शेतकऱ्यांना ग्रामस्तरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. चामोर्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक निविष्ठांसाठी गावातील शेतकरी गट किंवा कंपनीकडे नाेंदणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.