शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

खतांच्या किमतीत २५ टक्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:57 IST

रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे. शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले : शेतीच्या खर्चात होताहे वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे.शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या वापराशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी शेतकरी अगदी सुरूवातीपासूनच शेतात रासायनिक खतांचा वापर करतात. शेतीच्या खर्चाच्या नियोजनात रासायनिक खते हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र खतांच्या किमती वाढल्या असल्याने शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किमती दरवर्षी ५ ते १० टक्यांनी वाढत होत्या. यावर्षी मात्र सुमारे २० ते २५ टक्के एवढी वाढ केली आहे. शेतकऱ्यांकडे इतर खत उपलब्ध नसल्याने या खतांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बांबीची किमंत वाढ करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खते, यांत्रिकीकरण यामुळे शेतीच्या खर्चात वारेमाप वाढ झाली आहे. मात्र उत्पन्न वाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती