शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

खतांच्या किमतीत २५ टक्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:57 IST

रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे. शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजन बिघडले : शेतीच्या खर्चात होताहे वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रासायनिक खतांच्या किमतीत यावर्षी शासनाने सुमारे २५ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडून तो आर्थिक अडचणित येण्याची शक्तता आहे.शेतात रासायनिक खताऐवजी शेणखत व सेंद्रीय खताचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फ त करण्यात येत असले तरी यांत्रिकीकरणामुळे पशुधन नष्ट होत चालले आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या वापराशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी शेतकरी अगदी सुरूवातीपासूनच शेतात रासायनिक खतांचा वापर करतात. शेतीच्या खर्चाच्या नियोजनात रासायनिक खते हा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र खतांच्या किमती वाढल्या असल्याने शेतकऱ्यांचे नियोजनच बिघडले आहे. रासायनिक खतांच्या किमती दरवर्षी ५ ते १० टक्यांनी वाढत होत्या. यावर्षी मात्र सुमारे २० ते २५ टक्के एवढी वाढ केली आहे. शेतकऱ्यांकडे इतर खत उपलब्ध नसल्याने या खतांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. शासन एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बांबीची किमंत वाढ करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. रासायनिक खते, यांत्रिकीकरण यामुळे शेतीच्या खर्चात वारेमाप वाढ झाली आहे. मात्र उत्पन्न वाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

टॅग्स :agricultureशेती