शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

गावातील कचरा आश्रमशाळेजवळ टाकण्यास प्रतिबंध घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

वैरागड-करपडा बायपास मार्गाच्या बाजूला निवासी अंकुर आश्रमशाळा आहे. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच परिसरातील नागरिक केरकचरा आणून टाकतात. त्यामुळे या ...

वैरागड-करपडा बायपास मार्गाच्या बाजूला निवासी अंकुर आश्रमशाळा आहे. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच परिसरातील नागरिक केरकचरा आणून टाकतात. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून येथे कचरा टाकला जाताे. त्यामुळे येथील दुर्गंधीचा त्रास शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना हाेत आहे. शिवाय याच मार्गाने शेतकरी आपल्या शेतीकडे व प्रवासी करपडा, लोहारा गावाकडे जातात. येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागताे. आश्रमशाळा प्रशासनाने वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले; परंतु काहीच उपयाेग झाला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने सदर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास कचऱ्याचे ढीग आणखी माेठे हाेण्याची शक्यता आहे. तसेच पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा त्रास अधिक हाेऊ शकताे. त्यामुळे येथील ढगाची विल्हेवाट लावून आश्रमशाळेजवळ कचरा टाकण्यास प्रतिबंध घालावा.

-योगिता खंडारे, मुख्याध्यापिका, अंकुर आश्रमशाळा, वैरागड