शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

पाण्यासाठी पाळीव व वन्य प्राण्यांची भटकंती

By admin | Updated: April 11, 2016 01:40 IST

आरमोरी तालुक्यातील शंकरनगर तसेच इतर भागातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने पाण्यासाठी या भागात पाळीव व वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे.

तलाव कोरडे : जलसंकट तीव्र होणारजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील शंकरनगर तसेच इतर भागातील नदी, नाले, तलाव, बोड्या कोरड्या पडल्या असल्याने पाण्यासाठी या भागात पाळीव व वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. जंगल व गाव परिसरातील सर्वच पाणी स्रोत कोरडे पडल्याने पाळीव व वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे.जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथे कक्ष क्रमांक ७१ मध्ये संपूर्ण गावातील नागरिकांच्या वापरासाठी एकमेव लहान तलाव या तलावातील पाण्याचा उपयोग शेती सिंचन सुविधा, बंगाली बांधवांची आंघोळ तसेच वन्य व पाळीव प्राण्यांना तहाण भागविण्यासाठी होतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे शंकरनगर येथील एकमेव तलावातील पाणी आटले आहे. या तलावात फारच कमी पाणी उपलब्ध आहे. १५ वर्षांपूर्वी आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी शंकरनगर येथे सदर तलावाची निर्मिती केली. तेव्हापासून कोणत्याही यंत्रणेने या तलावाची दुरूस्ती केली नाही. वन विभाग अथवा इतर प्रशासकीय यंत्रणेने जलशिवार योजनेतून या तलावाचे खोलीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)