शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरमोरीत एक दिवसाआड पाणी पुरवठा

By admin | Updated: June 8, 2015 02:09 IST

नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

आरमोरी : नगर पंचायतीच्या वतीने शहरवासीयांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आरमोरी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गाढवी व वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही नद्यांमध्ये वर्षभर पाणी राहते. तरीही नगर पंचायतीच्या वतीने मागील आठ-दहा दिवसांपासून एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करणे सुरू केले आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक दिवसानंतरही १० ते १५ मिनिटेच पाणी पुरविल्या जाते. आरमोरी शहरात दिवसेंदिवस अवैध टिल्लू पंपाची संख्या वाढत चालली आहे. या पंपाच्या सहाय्याने पाण्याची चोरी केली जात असल्याने नळधारकांना पाणीच मिळत नाही. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही नगर पंचायत प्रशासन सदर टिल्लूपंपधारकांवर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.