शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

दुष्काळी गावांची संख्या वाढणार

By admin | Updated: November 18, 2015 01:29 IST

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे.

रबी पिकांची : सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीरगडचिरोली : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने सन २०१५- १६ या वर्षाची खरीप पिकांची सुधारित नजर अंदाज पैसेवारी जाहीर केली आहे. यामध्ये ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामुळे पूर्वीपेक्षा आता दुष्काळी गावांच संख्या वाढणार असून दुष्काळी परिस्थितीमध्ये मिळणाऱ्या सवलतीचा लाभ या गावांना मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप गावांपैकी पिके नसलेली ६१ गावे आहेत. यामध्ये धानोरा तालुक्यातील ६, चामोर्शी ६, अहेरी ६, एटापल्ली ३, भामरागड २१ व सिरोंचा तालुक्यातील ७ गावांचा समावेश आहे. खरीप गावांमध्ये १ हजार ५३१ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२७, चामोर्शी १८९, मुलचेरा ६९, देसाईगंज ३८, आरमोरी ९१, कुरखेडा १२८, कोरची १३३, अहेरी १२४, एटापल्ली १९७, भामरागड १२८ व सिरोंचा तालुक्यातील ८२ गावांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेले ५० पैसे व त्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये १ हजार १६३ गावांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १२७, धानोरा २२२, चामोर्शी २६, देसाईगंज १७, आरमोरी ९७, कुरखेडा १२३, कोरची १२७, अहेरी ११८, एटापल्ली १९४, भामरागड १०७ व सिरोंचा तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. ५० पैसेपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या गावांमध्ये ३०७ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील १५७, मुलचेरा ५९, देसाईगंज २१ व सिरोंचा तालुक्यातील ७० गावांचा समावेश आहे. चामोर्शी, मुलचेरा व सिरोंचा तालुका वगळता इतर तालुक्यातील सुधारित पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. यामुळे या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना केल्या जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.