शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

...येथील मोक्षधामात शवासोबत न्यावा लागतो पाण्याचा ड्रमही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:27 IST

चामोर्शी जिल्ह्यातील नरेंद्रपूर गावातील नागरिकांना मोक्षधामात मृतदेहासोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही न्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

ठळक मुद्देअंत्यसंस्कार करणे हे ठरते जिकिरीचे कामहातपंप आहे पण पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: चामोर्शी जिल्ह्यातील नरेंद्रपूर गावातील नागरिकांना मोक्षधामात मृतदेहासोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही न्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.या गावातील स्मशान हे दीड किलोमीटर दूर अंतरावर आहे. तेथे जाण्यास रस्ता नाही. खडकाळ वाटेवरून ग्रामस्थांना वाटचाल करावी लागते. एखाद्यावेळी रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करायचे झाल्यास टॉर्चच्या उजेडात अंत्ययात्रा न्यावी लागते. येथील दुसरी मोठी समस्या पाण्याची आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी व तो केल्यानंतर हातपाय धुण्यासाठी येथे पाणी नाही. नावापुरता एक हँडपंप आहे. मात्र त्याला कधीच पाणी नसते. त्यामुळे गावात कुणाचे निधन झाल्यास त्याच्या अंत्ययात्रेसोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही नागरिक घेऊन जातात. या मोक्षधामाला संरक्षण भिंतही नाही. या दूरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. याबाबत गेल्या दहा वर्षांपासून केवळ आश्वासनच मिळते आहे मात्र प्रत्यक्षात काहीच घडत नाही असे गावकऱ्यांचे सांगणे आहे.नरेंद्रपूर येथील दफनभूमीसाठी शेड मंजूर झाली आहे, लवकरच त्याचे काम सुरू होईल.ग्रामसेवक टी.डी. चिंतलवार, ग्रामपंचायत सुभाषग्राम.

टॅग्स :Governmentसरकार